मुंबई, दि. १८: मुंबई महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल, असे...
मुंबई, दि. १८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान...
त्याची आई कर्णबधीर… वडीलही कर्णबधीर… कोशिश चित्रपटासारखी त्यांची कहाणी… त्यातच साडेतीन वर्षांचा चिमुकला यशही कर्णबधीर असल्याने आई वडिलांसह आजीच्या जीवाला काळजी…. पण, कर्णबधीर म्हणून...
मुंबई, दि. १८ :- राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर...
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...