सोमवार, मार्च 1, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

गोरगरीब माणसाचे अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्पर्धा करावी – पालकमंत्री सुनील केदार

Team DGIPR by Team DGIPR
डिसेंबर 28, 2020
in जिल्हा वार्ता, वर्धा
1 min read
0
गोरगरीब माणसाचे अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्पर्धा करावी – पालकमंत्री सुनील केदार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

वर्धा, दि. 28 (जिमाका) :-  लोकप्रतिनिधींनी गोरगरीब, रंजल्या–गांजल्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी स्पर्धा करावी. त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांच्या घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे, केवळ नाव फलकावर लावण्यासाठीची स्पर्धा लोकशाहीला घातक ठरते, असे प्रतिपादन पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी देऊरवाडा आर्वी रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केले. 

आर्वी येथे नगरपरिषद चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अमर काळे, नागोरा लोंढे, आदी उपस्थित होते. श्री. केदार यावेळी बोलताना म्हणाले, या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यावर राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला.  कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधा, धान्यपुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घेतानाच जिल्ह्यात कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली.  एप्रिल व  मे या दोन महिन्यात नवीन 9 हजार शिधापत्रिका वितरित केल्यात. यामुळे गोरगरिबांच्या, परितक्त्या महिलांच्या घरात कुणीही उपाशी झोपण्याची वेळ आली नाही. 

हा जिल्हा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो हे सांगताना त्यांनी  अमरावती जिल्ह्याप्रमाणे वर्धा जिल्ह्यातही कॉटन क्लस्टर  निर्माण करण्यात येईल असे सांगितले. आर्वी परिसरात अशा पद्धतीचे  कॉटन क्लस्टर तयार करण्यात येईल. यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी, त्यावर प्रक्रिया करणारे जिनिंग व तयार झालेल्या  कापूस गाठींना  बाजारपेठ उपलब्ध होऊन येथील शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसा मिळेल.  शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी आणि शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते निर्माण करून देणे  या दोन गोष्टी या जिल्ह्यात पुढील एक वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून घेतला आहे.  सिंचन विहिर धडक योजनेचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध होतील अशी ग्वाही श्री. केदार यांनी  यावेळी दिली. 

लोक कल्याणकारी कायद्यांसाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. जेव्हा सर्वसामान्य जनतेला कायदे अडचणीचे वाटतात तेव्हा पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीशी उभा राहील. जनतेच्या खांद्याला खांदा लावून त्या कायद्याच्या विरोधात लढायला तयार असेल अशी हमी  त्यांनी यावेळी बोलताना दिली. याप्रसंगी अमर काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

मागील बातमी

आधारभूत खरेदी योजनेत मका खरेदीसाठी उद्दिष्ट वाढवून द्या – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पुढील बातमी

ऑलिम्पिक पात्र खेळाडू राज्याचे वैभव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील बातमी
ऑलिम्पिक पात्र खेळाडू राज्याचे वैभव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ऑलिम्पिक पात्र खेळाडू राज्याचे वैभव - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मार्च 2021
सो मं बु गु शु श र
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« फेब्रुवारी    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,162
  • 6,727,685

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • माझी कथा
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.