शुक्रवार, जानेवारी 15, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

ग्रामीण व दुर्गम भागात सेवा देण्यासाठी बीएसएनएल कटीबद्ध

Team DGIPR by Team DGIPR
ऑगस्ट 2, 2020
in जिल्हा वार्ता, अकोला
1 min read
0
ग्रामीण व दुर्गम भागात सेवा देण्यासाठी बीएसएनएल कटीबद्ध
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

भारत एअरफायबरचे केन्द्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन

अकोला,दि.2(जिमाका)- दुरसंचार क्षेत्रात प्रगती झाली असून त्यांचा लाभ अजूनही ग्रामीण जनतेला पाहिजे तसा पोहोचलेला नाही. बीएसएनएल ही शासकीय यंत्रणा ग्रामीण व दुर्गम भागात चांगली सुविधा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे  प्रतिपादन केन्द्रीय मानव संसाधन, दुरसंचार आणि इलेक्ट्रानिक्स,माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.

आज रविवार (दि.2) रोजी महाबिज येथे बीएसएनएलने भारत एअर फायबरव्दारे  व्हाईस व डाटा या दोन्हीचा समाविष्ट असलेली सेवा सुरु केली त्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक सुनिल अग्रवाल, महाप्रबंधक पी.जी. पागृत, अकोल्याचे महाप्रबंधक पी.के.एस. बारापात्रे, उपप्रबंधक एच.एन.बागडे तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे महाराष्ट्राचे बीएसएनएलचे महाप्रबंधक मनोजकुमार मिश्रा, बीएसएनएलचे निदेशक विवेक बंसल, विभागीय अभियंता विवेक मिश्रा, उपविभागीय अभियंता के.पी. वानखडे, ए.के. चुंगडे, पी.आर. ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.. धोत्रे म्हणाले की, भारत एअर फायबरव्दारे बीएसएनएलनी रेडिओ फ्रिक्वेंशी मार्फत व्हाईस व डाटा कमी खर्चात 35 कि.मी. पर्यंत अदान प्रदान केल्या जावू शकतो. सद्या अकोला जिल्ह्यात महाबीज हे बीएसएनएलचे ग्राहक असून येथे एमआयडीसी टेलिफोन एक्सचेंजवरुन एअर फायबरव्दारे व्हाईस आणि डाटा देण्यात आला आहे.

 ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला कमी खर्चात शेवटच्या घटकापर्यंत सेवा देण्याचा बीएसएनएलचा मानस आहे. यासाठी बीएसएनएल जवळ एअर टॉवर उपलब्ध असून लवकरच देशात व्यापक प्रमाणात यासेवेव्दारे नेटवर्क देण्यात येईल. यामध्ये फायबर ऑपटीक्स केबलचा वापर करण्यात आलेला नसून रेडीओ फ्रिक्वेंशीव्दारे हवेतून डाटा आणि व्हाईस ट्रासफर करण्यात येत आहे.  तूर्तास ही सेवा MIDC परिसरामध्ये सुरु करण्यात आली आहे तरी या सेवेचा लाभ  MIDC पासुन ३ ते ४ की. मी.  परिघातील लोकांना घेता येईल. भविष्यामध्ये ही सेवा लोकांच्या आवश्यकतेनुसार विस्तारित करण्यात येईल.

ही सेवा तूर्तास आरबीएसपी( Radio broadband service provider) अर्थात TIP ऑपरेटर मार्फत सुरु केलेली आहे. या सेवेमुळे स्वस्त दरात आणि कमी वेळे मध्ये उपलब्ध, सोपी आणि सुटसुटीत, ग्रामीण ग्राहकापर्यंत जेथे केबल उपलब्ध नाही अश्या ठिकाणी सेवा पुरवण्याची सुविधा व ग्रामीण भागामध्ये बीएसएनएलचे मनोरे मोठ्याप्रमाणात उपलबध असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करणे शक्य असल्याचे अकोल्याचे महाप्रबंधक पी.के.एस. बारापात्रे प्रास्ताविकातून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन उपविभागीय अभियंता ए.के. चुंगडे यांनी केले तर उपस्थिताचे आभार अकोला टेलिकॉम आणि नेटवर्क प्रा. लिमिटेडचे  संजय जिरापूरे यांनी मानले.  

Tags: बीएसएनएल
मागील बातमी

विविध आव्हानांवर मात करत अखेर जिल्ह्यात झाली विक्रमी कापूस खरेदी

पुढील बातमी

गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच सीसीटीव्हीचा अतिक्रमण रोखण्यासाठी उपयोग करा – पालकमंत्री

पुढील बातमी
गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच सीसीटीव्हीचा अतिक्रमण रोखण्यासाठी उपयोग करा – पालकमंत्री

गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच सीसीटीव्हीचा अतिक्रमण रोखण्यासाठी उपयोग करा - पालकमंत्री

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« डिसेंबर    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,727
  • 6,151,285

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • मीडिया ॲडव्हायझरी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.