शुक्रवार, जानेवारी 15, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

प्रत्येक शेतकऱ्याला पिककर्ज मिळवून द्यावे – पालकमंत्री सुनिल केदार

Team DGIPR by Team DGIPR
जुलै 31, 2020
in जिल्हा वार्ता, वर्धा
2 min read
0
प्रत्येक शेतकऱ्याला पिककर्ज मिळवून द्यावे – पालकमंत्री सुनिल केदार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सेलू, समुद्रपूर हिंगणघाट, वर्धा येथे घेतला पीक कर्ज प्रकरणाचा आढावा

वर्धा, दि 31 (जिमाका) : कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांसोबतच कृषि क्षेत्राला प्राधान्य देणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. जिल्ह्यातील एकही शेतकरी खरीप पिक कर्जापासुन वंचित राहू नये यासाठी  बँकांनी अपात्र केलेल्या  पिककर्ज प्रकरणाची नोडल अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी  तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.  

श्री.केदार यांनी आज तहसील स्तरावरील बँक शाखेला भेट देऊन तहसील कार्यालयात पीक कर्ज प्रकरणांचा बँक शाखेनिहाय आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

सेलू येथे झालेल्या बैठकीत आमदार समीर कुणावार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे,  जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे,  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, तहसिलदार महेद्र सोनवणे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बिरेद्र कुमार उपस्थित होते.         

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त कापूस खरेदी करुन राज्यात अव्वल क्रमांक मिळविला तसाच पिककर्ज वाटपात सुद्धा जिल्हा राज्यात प्रथम आणावा व येत्या दोन दिवसात पिक कर्ज प्रकरणे निकाली काढावेत असे  निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

बँकांनी अपात्र ठरविलेल्या पिककर्ज प्रकरणाची यादी  बँकाकडून प्राप्त करुन घ्यावी. तालुकास्तरावर तहसिल, सहायक उपनिबंधक, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा परिषदचे कृषि अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून तपासावी.  प्रत्येक नोडल अधिकांऱ्याने त्यांना नेमून दिलेल्या बँक शाखांना भेटी देऊन  बँकांनी त्रोटक कारणाने कर्जप्रकरणे अपात्र ठरविल्यास  त्रुटी पूर्ण करण्यास बँकांना सांगावे. तसेच  शेतकऱ्यांवरील इतर कर्जामुळे पिक कर्जाची प्रकरणे अपात्र ठरविली असल्यास ओटीएस  मध्ये स्थानांतरण करुन पिककर्ज प्रकरणे मंजूर करण्यात यावीत, अशा  सूचना श्री.केदार यांनी दिल्या.

नोडल अधिकाऱ्यांनी बँक भेटीप्रसंगी कर्जमाफी योजनेतील  शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झालेली  प्रकरणे तसेच  ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत अपात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांची सुद्धा तपासणी करावी, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस शेतकऱ्यांना पिक विम्याचा मोठा आधार मिळतो  त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांला पिक विमा काढण्यासाठी बँकांनी प्रोत्साहित करावे, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या.

यावेळी पालकमंत्री सुनिल  केदार यांनी जाम येथील  बँक ऑफ इंडिया, हिंगणघाट येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांना भेटी देऊन पिक कर्ज प्रकरणाची चौकशी केली.

समुद्रपूर तलाठी कार्यालयाचे  पालकमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

समुद्रपूर येथे महसूल मंडळ तलाठी कार्यालय  लोकसभागातून 8 लाख  रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचे आज पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी  आमदार समिर कुणावार,  माजी आमदार राजु तिमांडे, नगराध्यक्ष गजानन राऊत, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती  सुधीर कोठारी, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, समुद्रपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपस्थित होते.

यावेळी देशाच्या लोकशाहीची दोन चाके असलेले पदाधिकारी  आणि प्रशासन यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या हिताची कामे केल्यास देशातील एकही शेतकरी गरीब म्हणून राहणार नाही, असे सुनिल केदार म्हणाले.

तलाठी कार्यालय बांधण्यासाठी लोकसभाग लाभलेल्या नागरिकांना पालकमंत्र्याचे हस्ते सत्कार करण्यात आला.

                                                          0000

Tags: पिककर्ज
मागील बातमी

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ८४ आयटीआयमध्ये ८ हजार ३४८ जागांसाठी उद्यापासून प्रवेशप्रक्रिया

पुढील बातमी

कोरोना साखळी तोडण्यासाठी अँटिजेन टेस्ट वाढविण्यावर भर देण्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

पुढील बातमी
कोरोना साखळी तोडण्यासाठी अँटिजेन टेस्ट वाढविण्यावर भर देण्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

कोरोना साखळी तोडण्यासाठी अँटिजेन टेस्ट वाढविण्यावर भर देण्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« डिसेंबर    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,819
  • 6,151,377

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • मीडिया ॲडव्हायझरी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.