मुंबई, दि. २ : राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. त्याचबरोबर अनुकंपा भरतीसंदर्भात...
मुंबई दि. २ : ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी...
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणा-या नुकसानीपासून शेतकऱ्यांस आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची ठळक वैशिष्टे
खरीप...
मुंबई, दि. २ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'जल जीवन मिशनची कार्यपद्धती व अंमलबजावणी' या विषयावर राज्य पाणी व स्वच्छता...
मुंबई, दि. २ : बदलत्या जीवनशैलीमुळे व वातावरणातील बदलांमुळे त्वचेचे विकार, केस गळती यांसारख्या समस्या वाढीस लागल्या आहेत. यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे...