सोमवार, मार्च 1, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

पाथ्रट येथील अपघातातील मृत दाम्पत्याच्या कुटुंबियास वनविभागाकडून ३१ लाखांची नुकसान भरपाई

वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते धनादेश वितरण

Team DGIPR by Team DGIPR
डिसेंबर 11, 2020
in यवतमाळ, जिल्हा वार्ता
1 min read
0
पाथ्रट येथील अपघातातील मृत दाम्पत्याच्या कुटुंबियास वनविभागाकडून ३१ लाखांची नुकसान भरपाई
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

यवतमाळ, दि. 11 : दुचाकीने जात असतांना अचानक रोही (नीलगाय) आडवा आल्याने झालेल्या अपघातात पाथ्रट येथील पती, पत्नी यांचा दुर्देवी मृत्यु झाला. तर त्यांच्यासोबत असलेला मुलगा गंभीर जखमी झाला होता. अचानक आई – वडीलांचे छत्र हरविलेल्या या कुटुंबातील दोन्ही मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी वनमंत्री संजय राठोड यांनी स्वत: पुढाकार घेऊन अपघातग्रस्त कुटुंबासाठी त्वरीत नुकसान भरपाई देण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार वनविभागाकडून 31 लक्ष 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई घोषित करण्यात आली. या रकमेचा धनादेश वनमंत्र्यांनी यश (वय 12) व प्रणय (वय 15) या बालकांकडे सुपूर्द केला.

 

दारव्हा तालुक्यातील पाथ्रटदेवी येथील निळूनाथ नारायण आमझरे (40), पत्नी निर्मला (35) आणि मुलगा यश (12)  हे तिघे 6 ऑगस्ट 2020 रोजी दुचाकीने राळेगावकडे जात होते. दरम्यान कळंब-राळेगाव मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर एक नर रोही अचानक आडवा आल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातात निळूनाथ व त्यांची पत्नी निर्मला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मुलगा यश याला गंभीर अवस्थेत प्रथम यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व तेथून नागपूर येथे उपचाराकरीता हलविण्यात आले.

 

या अपघातानंतर जोडमोहा वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रोही या वन्यप्राण्याच्या धडकेमुळेच हा अपघात घडल्याची खात्री केली. कळंब येथील क्षेत्र सहायक एल.के. उपाध्ये यांनी घटनास्थळी पंचनामा करून व वैद्यकीय अहवालावरून मृतकांसह गंभीर जखमीस वन विभागाच्या तरतुदीनुसार रोही या वन्यप्राण्यामुळे व्यक्ती मृत व जखमी झाल्याने नुकसान भरपाई देण्याबाबत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ उपवनसंरक्षक विभागास दिले.

 

अपघातातील गंभीर जखमी यश आमझरे याच्या उपचारासाठी एक लाख 25 हजार आणि मृत निळूनाथ व त्यांच्या पत्नी निर्मला आमझरे यांना प्रत्येकी 15 लाख रूपये अशी एकूण 30 लाख रूपयांची  नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार यश व त्याचा मोठा भाऊ प्रणय निळूनाथ आमझरे (15) यांच्या नावे हे अर्थसहाय्य ‍विभागून देण्यात आले. याशिवाय यशच्या उपचारासाठी एक लाख 25 हाजरांचा निधी देण्यात आला. आमझरे दाम्पत्याची दोन्ही मुले अज्ञान असल्याने शासनाच्या तरतुदीनुसार अर्थसहाय्याची ही रक्कम अज्ञान अपत्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकारी (नियमित) यांच्या नावे ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात रोही या वन्यप्राण्यामुळे झालेल्या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेश सुपूर्द करतांना वनमंत्र्यांसह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, यवतमाळचे उपवनसंरक्षक केशव बाभळे आदी उपस्थित हाते.

०००००००

Tags: नुकसान भरपाई
मागील बातमी

दिव्यांग सहायता उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्म

पुढील बातमी

‘माझा सातारा’ पुस्तिकेचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

पुढील बातमी
‘माझा सातारा’ पुस्तिकेचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

'माझा सातारा' पुस्तिकेचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मार्च 2021
सो मं बु गु शु श र
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« फेब्रुवारी    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,550
  • 6,728,073

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • माझी कथा
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.