वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले सांत्वन
लातूर, दि. 18 (जिमाका) : चाकूर तालुक्यातील तीर्थवाडी येथील शेतकरी नागभूषण विश्वनाथ पाटील यांचा 17 मार्च रोजी वीज कोसळल्याने मृत्यू ...
लातूर, दि. 18 (जिमाका) : चाकूर तालुक्यातील तीर्थवाडी येथील शेतकरी नागभूषण विश्वनाथ पाटील यांचा 17 मार्च रोजी वीज कोसळल्याने मृत्यू ...
शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी पर्वणी शिर्डी, दि.१८ मार्च, २०२३ (उमाका) - देशातील सर्वात मोठे 'महापशुधन एक्सपो २०२३ ' शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ...
मुंबई, दि. १८ : कॉर्पोरेट उद्योग समूहांच्या वतीने सामाजिक दायित्व निधीतून विविध सामाजिक कार्यांना मदत केली जाते. परंतु कॉर्पोरेट सामाजिक दायित्वा ...
मुंबई, दि.१८ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आलेल्या 'चला जाणू या नदीला' या ...
मुंबई, दि. १८ : इन्फ्ल्यूएंझा एच१एन१ आणि एच३एन२ टाईप-ए चे उपप्रकार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. यावर प्रभावी औषधी ...
नागपूर, दि. १८ : जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत नागपूर जिल्ह्यातील २३५ कोटी खर्चाच्या ३७२ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ...
▪️शेतकऱ्यांच्या बांधावर जावून घेतली नुकसानीची माहिती ▪️राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; भरीव मदतची ग्वाही लातूर, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यात 17 ...
‘नागपूर व्हॉईस’द्वारे जवळपास ४० संस्थांच्या सूचना प्राप्त नागपूर, दि. १८ : नागपूर शहराला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. याच शहरात जी-२० परिषदेअंतर्गत २० ...
चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून महिला बचत गटांची मोठी शक्ती आज जिल्ह्यात उभी झाली आहे. ...
सातारा दि.-18 :- सातारा जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 31 मार्चपर्यंत शंभर टक्के खर्च करावा अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!