‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मुलाखत
मुंबई, दि.२६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची विशेष ...
मुंबई, दि.२६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची विशेष ...
भारतीय प्रजासत्ताक दिन कोविडचे नियम पाळून साजरा जिल्ह्यासाठी “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त १४ रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात “फुलपाखरु उद्यान” ...
औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : पोलिस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) औरंगाबाद कार्यालयामार्फत नव्याने तयार करण्यात आलेल्या बॉक्सींग विंग व फायरिंग रेंज ...
अकोला,दि.26(जिमाका) - राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती ...
अकोला,दि.२६(जिमाका)- शासनाच्या कामगार विभागाने इमारत बांधकाम व अन्य कामगारांसाठी मध्यान्न भोजन देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे कामगारांना अल्पदरात पौष्टिक ...
अकोला,दि.२६(जिमाका) - प्रस्तावित नवीन पदवीपूर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेला वित्तीय तरतूदीसाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी लवकरच मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन ...
पुणे, दि. 26: आगामी अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी भरीव निधीची तरतूद करून नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सोयी-सुविधा देण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्याचा ...
अकोला,दि.26(जिमाका) - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लालबहादुर शास्त्री स्टेडीयम येथे भव्य रांगोळी साकारण्यात आली.राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय ...
अकोला,दि.26(जिमाका)- जिल्ह्यातील बेघर व्यक्तिंना निवासाची सुविधा अधिक उत्तम देण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त इमारतीचे निर्माण करण्यात येईल. त्यासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर ...
मुंबई, दि. 26 : महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!