गुरूवार, जून 30, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

आपत्ती येऊच नये.. मात्र आलीच तर सज्जता हवी – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Team DGIPR by Team DGIPR
मे 9, 2022
in जिल्हा वार्ता, रायगड
Reading Time: 1 min read
0
आपत्ती येऊच नये.. मात्र आलीच तर सज्जता हवी  – पालकमंत्री कु.आदिती तटकरे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अलिबाग, दि.09 (जिमाका):- मनातील खरी इच्छा आहे ती आपत्ती येऊच नये अशी.. मात्र आलीच तर उद्भवलेल्या परिस्थितीस तोंड देण्याची आपली सर्व प्रकारची सज्जता हवी आणि ही सज्जता केवळ प्रशिक्षणामुळेच येऊ शकते, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

महासमादेशक, होमगार्ड, नागरी संरक्षण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथील जंजिरा सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण, मुंबई श्री.संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे, प्रांताधिकारी श्री.प्रशांत ढगे, तहसिलदार श्रीमती मीनल दळवी, पोलीस निरीक्षक अरुण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे उपनिरीक्षक प्रकाश सोनटक्के, होमगार्ड पुरुष महिला जवान, आपत्ती प्रतिसाद दलाचे स्वयंसेवक श्री.गुरुनाथ साठलेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, जिल्हा नियोजन, स्थानिक आमदार निधी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या एकत्रित निधीतून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामुग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या साधनसामुग्रीचा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी निश्चितच उपयोग होऊ शकेल. पोलीस विभागासाठी लवकरच बहुउद्देशीय सभागृह उभारले जाणार आहे. नुकतेच जिल्हा नियोजनच्या निधीतून पोलीस विभागासाठी नवी वाहने देण्यात आली आहेत. पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ओपन जिम तसेच महिलांसाठी देखील जिमची स्वतंत्र निर्मिती करण्यात येईल. जिल्ह्यासाठी “रॅपिड रेस्क्यू वेहिकल” लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

महाड येथे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन होण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या सहकार्याने महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी बेसकॅम्प स्थापित होण्याच्या दृष्टीने केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे यांनी आयोजकांना सूचित केले की, आपत्तीच्यावेळी विमोचन कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आणि जिल्हा प्रशासनाची विमोचन पथके यांचे एकत्रित प्रशिक्षण व बैठका घेण्यात याव्यात, जेणेकरून प्रशासन व या विमोचन कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक यांचा आपापसात उत्तम समन्वय साधला जाईल आणि त्यातून आपत्ती व्यवस्थापन कार्यात सुसूत्रता येईल.

यावेळी अतिरिक्त नियंत्रक श्री.जाधव यांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापन आणि त्यासाठीच्या प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करून प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वयंसेवक घडविले जातील, अशी ग्वाही दिली.

या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षण साहित्याचे परिक्षणही केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले.

000

मागील बातमी

खाजगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या धर्मादाय खाटांची माहिती नियमितपणे लोकांना द्या – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुढील बातमी

खानवडीच्या आदर्श निवासी शाळेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुढील बातमी
खानवडीच्या आदर्श निवासी शाळेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

खानवडीच्या आदर्श निवासी शाळेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जून 2022
सो मं बु गु शु श र
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« मे    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,504
  • 9,778,839

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
      • माझी कथा
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
    • जय महाराष्ट्र
    • लढा कोरोनाशी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.