शुक्रवार, जानेवारी 15, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून गडचिरोलीचा विकास – पालकमंत्री एकनाथ शिंदे

Team DGIPR by Team DGIPR
ऑगस्ट 2, 2020
in जिल्हा वार्ता, गडचिरोली
1 min read
0
लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून गडचिरोलीचा विकास – पालकमंत्री एकनाथ शिंदे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सिरोंच्या व अहेरी तालुक्यात भेट

गडचिरोली, (जिमाका) दि.०२ : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विविध योजनांची अंमलबजावणी करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन यांनी समन्वयातून काम केल्यास चांगल्या प्रकारे विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेले सिरोंचा येथे केले. सिरोंचा तालुक्यात जाऊन तेथील कोविड सेंटरला भेट देऊन प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची पाहणी त्यांनी केली. यावेळी ब्रिटीशकालीन तहसील कार्यालयास भेट देऊन त्याठिकाणी वृक्षरोपणही केले. सिरोंच्या तालुक्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या पातागुडम पुलाची पहाणी केली. तसेच त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या संवेदनशील परिसरातील गावांना भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. नक्षलवाद्यांच्या त्रासाला बळी पडलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, तहसिलदार रमेश जसवंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, मुख्याधिकारी विशाल पाटील, नायब तहसीलदार हमीद सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वलके उपस्थित होते. दुर्गम व अतिशय संवेदनशील भागात आऊटपोस्टवर असलेल्या जवानांना ते भेटले व त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासनाला त्या सोडविण्यासाठी सांगितले. पात्तागुडम येथील पोलीस स्थानकाला भेट देऊन तेथील पोलीस, एसआरपीएफ, बीएसएफ जवानांकरिता उभारण्यात आलेल्या वसतिगृह तसेच तेथील कॅन्टीन व इतर व्यवस्थापनाची पाहणी केली. तसेच तेथील गावकऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जिल्हा प्रशासनाला सोडविण्यासाठी निर्देश दिले. त्याचबरोबर मेडिगट्टा प्रकल्पाची पाहणी करुन महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी गेलेल्या भूभागाची पाहणी हवाई मार्गे त्यांनी केली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कोविडचा उपचार घेत असलेल्यानांही भावनिक आधाराची गरज असते. यासाठी त्यांनी आरोग्य विभागातील कर्मचारी यांची भेट घेतली व रुग्णांच्या व त्यांच्या अडी-अडचणींची चौकशी केली. तेथील व्यवस्था उत्तम असून दुर्गम भागात अशाच सुविधांची प्रत्येक ठिकाणी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासन यांनी एकत्रित सहभाग घेतला तर जिल्हा मुख्य प्रवाहात नक्कीच येईल. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे. पाणी भरपूर आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांचेशी चर्चा करुन या भागात आरोग्य सेवा उत्तम करण्यासाठी लवकरच नियोजन होईल. तसेच रस्ते, इतर प्रलंबित कामे पूर्ण करून या भागातील लोकांना रोजगार व हाताला काम दिल्यास नक्षलवाद कमी होईल असे मत त्यानी व्यक्त केले. आहेरी येथे यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, तहसिलदार ओंकार ओतारी, उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई उपस्थित होते.

Tags: गडचिरोली
मागील बातमी

गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच सीसीटीव्हीचा अतिक्रमण रोखण्यासाठी उपयोग करा – पालकमंत्री

पुढील बातमी

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १९ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार व्यक्तींना अटक

पुढील बातमी
कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १९ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार व्यक्तींना अटक

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १९ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार व्यक्तींना अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« डिसेंबर    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,529
  • 6,151,087

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • मीडिया ॲडव्हायझरी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.