दैनिक नवभारत टाईम्सने विश्वसनीयता जपून वाचकांच्या मनात स्थान मिळवले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि 15:- समाजाच्या जडणघडणीत माध्यमांचे योगदान मोठे असते. दैनिक नवभारत टाईम्सने विश्वसनीयता जपून वाचकांच्या मनात स्थान मिळवले आहे असे ...
मुंबई दि 15:- समाजाच्या जडणघडणीत माध्यमांचे योगदान मोठे असते. दैनिक नवभारत टाईम्सने विश्वसनीयता जपून वाचकांच्या मनात स्थान मिळवले आहे असे ...
मुंबई, दि. १५ : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात नुकताच ...
मुंबई, दि. 15 : मुंबईत उद्या बुधवार दि.16 नोव्हेंबर आणि गुरूवार, दि.17 नोव्हेंबर रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू), मुंबई ...
नाशिक, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : आपल्या असाधारण कर्तृत्वाने भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात देवत्व मिळाले, ...
मुंबई, दि. 15 : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात यशवंतराव मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल, ...
मुंबई, दि. 15 : वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे जैव उद्यान उभारण्यात येणार असून यासाठीचा प्रकल्प आराखडा त्वरित तयार करावा, असे ...
मुंबई, दि. 15 : राज्यातील 120 अश्वशक्तीवरील सहा सिलेंडर क्षमतेच्या नौकांनाही यापुढे करमुक्त डिझेल कोटा मिळणार आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर ...
मुंबई, दि. 15 : महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या ३४ नवीन ग्रंथ प्रकाशनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष ...
मुंबई, दि. 15 : मुलांचे लसीकरण वाढवा, मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करावी आणि सर्वेक्षण करुन संशयित लक्षणे असणाऱ्या मुलांवर लक्ष ...
मुंबई, दि. 15 : गोधनास कळपाने चरण्यासाठी आणि सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पाजण्यासाठी नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!