काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नि:संदिग्ध ग्वाही
मुंबई, दि. ४ :- कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य ...
मुंबई, दि. ४ :- कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य ...
औरंगाबाद, दिनांक (04) : वैजापूर तालुक्यातील कनक सागज प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातून येथील ग्रामस्थांना उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना विधान ...
औरंगाबाद, दिनांक 04 (जिमाका) : पोलीस प्रशासनाचे काम चांगले असून पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात काम करताना महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य ...
नागपूर, दि. 04 : सूतगिरणी आणि इतर कंपन्या, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कायमस्वरुपी आणि कंत्राटी कामगारांच्या विधायक मागण्यांचा साकल्याने विचार करुन ...
सोलापूर, दि.4(जिमाका):- सोलापूर शहरातील नागरिकांना चार दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत असल्याबाबतचे दुःख आहे. लवकरच सोलापूर शहरासह बार्शी व मंगळवेढा पाणीपुरवठा ...
मुंबई, दि. ४ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (मिफ्फ २०२२) सांगता समारंभ तसेच पुरस्कार ...
मुंबई, दि.4: पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने पहिल्या कांस्य पदकाने खाते उघडले. गतका ...
मुंबई, दि.4: हिंदी भाषिक लोक केवळ आपली प्रादेशिक असलेली हिंदी भाषा बोलतात, परंतु महाराष्ट्रातील लोक मराठीशिवाय हिंदी भाषादेखील उत्तम बोलतात. ...
मुंबई, दि. 4- वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून 'माझी ...
मुंबई, दि.4: पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाने आज (शनिवार) दुसऱ्या दिवशीही विजयी घोडदौड ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!