संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बैठक संपन्न
सातारा, दि.2 (जिमाका): कोरोना संसर्गामुळे दोन वर्षात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. शासनाने आता निर्बंध शिथील ...
सातारा, दि.2 (जिमाका): कोरोना संसर्गामुळे दोन वर्षात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. शासनाने आता निर्बंध शिथील ...
सातारा, दि.2 (जिमाका): निसर्गाचे चक्र बदलत चालले आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडत आहे. यामुळे आपत्ती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर ...
सातारा, दि.2 (जिमाका): पालकमंत्री बाळासाहेब यांनी सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरण कामाची पहाणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना केल्या. या पहाणी ...
मुंबई, दि. 2 : जो लिहितो तोच लेखक आहे असे नाही तर जो विचार करतो, जो काही तरी सांगू पाहतो ...
मुंबई, दि. 2 : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ०३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ...
मुंबई दि, 2 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाने विविध योजना घोषित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र ...
मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळविलेल्या ...
पावसाळा हा ऋतु तसा सर्वांना आवडणारा असतो. उन्हाच्या काहिलीने जीव होरपळून निघतो आणि आपसूकच पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना पावसाच्या सरीने चिंब ...
सातारा,दि.2 : शेतकरी एकल महिलांनी तितक्याच आत्मविश्वासाने आता पुढील आयुष्यात वाटचाल करणे महत्वाचे आहे. आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यात आनंद देण्यासाठी ...
मुंबई, दि. २ : कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!