मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महा-उत्सव २०२२ चे उद्घाटन
मुंबई दि.१ : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांच्या कलागुणदर्शनाचा रंगारंग महोत्सव महा-उत्सव २०२२ कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ...
मुंबई दि.१ : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांच्या कलागुणदर्शनाचा रंगारंग महोत्सव महा-उत्सव २०२२ कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ...
नवी दिल्ली,१: महाराष्ट्र राज्याच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त आज महाराष्ट्र सदनात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भूपाळी, वासुदेव नृत्य, जात्यावरील ओवी, भारूड, गौवळण, ...
मुंबई दि.१; महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच रविवार अशी सुट्टी आल्याने आज जुहू परिसरातील समुद्र किनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली ...
मुंबई, दि.१: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे ...
गडचिरोली,(जिमाका)दि.01: गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र कमी असून ही चिंतेची बाब आहे. रिकाम्या हातांना काम देऊन, शेतकऱ्यांना पाणी देऊन, त्यांच्या राहणीमानात ...
अमरावती, दि. 1 : जिल्हा नियोजन समितीच्या चालू वर्षाच्या नियोजनानुसार अपेक्षित कामांचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया ...
‘जिरेनिअम’चा नाविन्यपूर्ण योजनेत समावेश; पिकनिहाय लागणाऱ्या बियाण्याचे नियोजन औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खतांचा ...
नाशिक, दि.1 मे, 2022 (जिमाका वृत्तसेवा): महिला शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाच्या योजना राखीव ठेवण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ व महिलांच्या ...
भंडारा, दि. 1 मे : पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी आज सकाळी भंडाऱ्याकडे येत असताना मौद्याजवळ त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. त्या अपघातात जखमी महिलेच्या ...
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार महाराष्ट्र दिनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम भंडारा, दि. 1 मे : आज संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!