शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई, दि. ३१ :- शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. ...
मुंबई, दि. ३१ :- शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. ...
मुंबई, दि. 31 : भारतीय संविधानाचे कलम 14 अन्वये कायद्यासमोर सर्व समान असल्याचे म्हटले आहे. अन्याय झाल्यानंतर गरीब, कमकुवत व ...
मुंबई, दि. 31 : भारतीय संविधानानुसार बालकांचा विकास सुयोग्य वातावरणात होऊ शकेल असे बालहक्क विषयक धोरण ठरविणे, स्वातंत्र्य व प्रतिष्ठा ...
कोल्हापूर दि. 31 :- केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री ...
कोल्हापूर दि. 31 :- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य स्तरावरुन अधिकचा निधी उपलब्ध करुन घेण्यास पाठपुरावा करुन विकासकामात जिल्हा ...
सातारा, दि. 31 : जुलै महिन्यात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील शेतजमिनीचे मोठ्या ...
सातारा, दि.31: शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना 3 लक्ष, सह संचालक यांना 5 लक्ष आणि संचालक यांना 10 लक्ष रुपये मर्यादेपर्यंत वैयक्तिक ...
नागपूर दि.31 : नागपूर स्मार्ट सिटी अभियानात ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहे, त्यांना या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर विश्वासात घेऊन त्यांच्या शंका दूर ...
नाशिक, दि.31 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांसह सर्व प्रकारची वसहतीगृहे खुली करावीत. तसेच जिल्ह्यातील ...
मुंबई, दि. 31 : राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल सशक्तीकरण या सर्वसमावेशक योजनेकरिता (Umbrella ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!