निष्ठा व समर्पणाच्या भावनेने कार्य केल्यास देशात सुवर्णयुग येईल : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. २३ - एक प्रगत देश म्हणून उदयास येण्याच्या निर्णायक वळणावर देश उभा असताना युवा पिढीने निष्ठा व समर्पणाच्या ...
मुंबई, दि. २३ - एक प्रगत देश म्हणून उदयास येण्याच्या निर्णायक वळणावर देश उभा असताना युवा पिढीने निष्ठा व समर्पणाच्या ...
नांदेड (जिमाका) दि. 23 :- समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत आव्हानात्मक विषय बनत चालला असून उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर ही काळाची ...
२०२१-२२ साठी मर्यादा ४११ कोटीची ;अतिरिक्त मागणी ४७३.१९ कोटीची २०२०-२१ वर्षात आतापर्यंत ६० टक्के निधी खर्च २०१९-२० वर्षातील निधी खर्चाची ...
नागपूर दिनांक 23 : केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित जरिपटका रेल्वे उड्डाणपुलाचे आज भूमिपूजन करण्यात आले असून हा पूल उत्तर ...
मुंबई, दि. २३ : राज्यात आज २९० केंद्रांवर २४ हजार २८२ (८३ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात ...
मुंबई दि. 23: भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे प्रथमच 'जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे. दि.26 जानेवारी ...
मुंबई, दि. २३ : फोर्ट येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात आज हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. ...
मुंबई, दि. २३ - नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळजवळ खडकी येथे मजुरांच्या वाहनाला अपघात होऊन 6 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यात 5 ...
वर्धा, दि 22 (जिमाका):- सध्याच्या अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनांच्या स्त्रोतांची पाणी क्षमता तपासावी आणि नंतरच अशा योजनांवर वाढीव नळ जोडणी देण्यात ...
अमरावती, दि. 23 : ग्रामीण क्षेत्राचा शाश्वत विकास होण्यासाठी ग्रामस्तरावर कौशल्ययुक्त प्रक्रिया उद्योगाची उभारणी आवश्यक आहे. गावात निर्माण होणाऱ्या दुग्ध ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!