सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि. 6 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवूया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक ...
मुंबई दि. 6 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवूया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक ...
मुंबई, दि. 6 : माईंच्या संस्थेच्या माध्यमातून अनाथांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय विभाग नेहमीच प्रयत्नशील राहील. अनाथांची माय म्हणून ओळख ...
मुंबई, दि. 6 : औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ...
मुंबई, दि. ६ : औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला प्रशासकीय मान्यता, ग्रामीण भागातील विकास कामे, ग्रामविकास विभागातर्फे देण्यात ...
बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर (अधिमुल्य) ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा तसेच जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकांतर्फे ...
मुंबई, दि. 6 : कोरोना महामारीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करीत जनजागृतीचे कार्य पत्रकारांनी केले ही कौतुकास्पद बाब असून यापुढेही पत्रकारांनी महाराष्ट्र जागृतीचे ...
नागपूर, दि. 6 : लोकशिक्षणातून समाजसुधारणा व्हावी, यासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेली पत्रकारिता आता काळानुरुप प्रयोगशील होणे आवश्यक ...
नांदेड, (जिमाका) दि. 6 – माध्यमे ही समाजाचा आरसा असतात. समाजाचे प्रतिबिंब माध्यमात उमटतात. समाजातील चांगल्या वाईट बदलांचे प्रतिबिंब देत असताना माध्यमांवर अधिक जबाबदारी ...
अमरावती दि. 6 : पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार ...
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी किरण तारे, सिद्धार्थ गोदाम यांची निवड चंदन शिरवाळे यांनाही उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मुंबई, दि. 6 : मंत्रालय आणि विधिमंडळ ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!