वीज कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधावेत – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
मुंबई, दि. ४ : राज्यातील तीनही वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याची गंभीर दखल घेत कंपन्यांनी आपला तोटा कमी करण्यासाठी ...
मुंबई, दि. ४ : राज्यातील तीनही वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याची गंभीर दखल घेत कंपन्यांनी आपला तोटा कमी करण्यासाठी ...
5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगली येथे कै. विष्णूदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या आख्यानवजा मराठी संगीत नाटकाची सुरुवात केली. सांगलीच्या ...
मुंबई, दि. 4: महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग, पुणे विभाग आणि नागपूर विभाग पदवीधर या तीन मतदारसंघांसाठी तसेच अमरावती विभाग ...
मुंबई, दि. 4 : मागील तीन वर्षांपासून द्राक्षाचा हंगाम वाया गेला आहे. तसेच यंदाही राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष ...
मुंबई, दि. ४ : दिनांक ५ नोव्हेंबरपासून राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही ...
मुंबई, दि. 4 : चिखलोली धरण क्षेत्रालगत असलेल्या रासायनिक कारखान्यातून दूषित पाणी धरण क्षेत्रात सोडण्यात येत आहे. धरणाचे पाणी दूषित ...
मुंबई, दि. ४ : राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांतील इतर मागासवर्ग तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीच्या प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी आणि प्रवर्गाची ...
मुंबई, दि. ४ :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘सहकाराचे बळकटीकरण’ या विषयावर सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ...
मुंबई, दि. 4 : अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरीत सादर करावा, असे निर्देश फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे ...
मुंबई, दि. 4 : जर्मनी, फ्रान्स यांसह काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून काही भागात नव्याने लॉकडाऊन जाहीर झाले ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!